अल्बर्ट आईनस्टाई यांचे 44 सर्वश्रेष्ठ सुविचार- Albert Einstein Best Quotes Marathi

शेअर करा:

44 सर्वश्रेष्ठ सुविचार

अल्बर्ट आईनस्टाई ह्यांचे 44 सर्वश्रेष्ठ सुविचार

मध्यमवर्गीय आई वडीलच्या पोटी मार्च 14,1879 मध्ये अल्बर्ट आईस्टाईन ह्याचं जन्म झाला, ह्या नामवंत भौतिक शास्त्रज्ञ ने रिलेव्हीटी वर प्रबन्ध लिहुन त्याकरता 1921 मध्ये नोबेल  पारितोषिक सुद्दा मिळवले.

त्यांना  20 व्या शतकातील सर्वात प्रभाव शाली भौतिकतज्ञ म्हणहून ओळखलं जातं

आईस्टाईन  ह्यानी जे दोन आश्चर्य लिहलीत त्यावर लहानपणी घडलेल्या गोष्टीचा मोठा प्रभाव होता, एक कॉमपास ,त्यांना लहानापासून वाटत असे की काही अदृश्य शक्ती ह्या कंपास च्या सुई ला हलवू शकतात  आणि दुसरे 12 वर्षीजेव्हा त्यांच्या वाचनात जिओमेट्री वाचनात आले, ते नेहमी ह्या पुस्तकाला पवित्र लहान  भूमिती पुस्तक म्हणत.

वायच्या 76 वर्षी 1955 मध्ये प्रिन्सेटॉन ,न्यूजर्सी अमेरिका मला त्यांचा मृत्यू झाला.

  1. कुणीही हुशार मूर्ख मोठ्या, अधिक जटिल आणि अधिक हिंसक गोष्टी बनवू शकतो. परंतु उलट दिशेने जाण्यासाठी अलौकिक बुद्धिमत्ताच हवी
  2. कल्पनाशक्ती ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाची असते .प्रेमात पडणासाठी लोकांसाठी गुरुत्वकर्षण शक्ति  जबाबदार नसते .
  3. मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीच सर्व तथ्य हीन तपशील आहेत.
  4. आयकर समजण हे जगातील सर्वात कठीण कार्य आहे
  5. वास्तविकता ही सुददा केवळ एक भ्रम च आहे, फक्त त्यात जरा सात्यत असते.
  6. एकमेव वास्तविक मौल्यवान गोष्ट म्हणजे आपल अंतर्ज्ञान
  7. एखादी व्यक्ती जगयला तेव्हाच सुरवात करते जेव्हा स्वत: च्या विश्वाच्या बाहेर निघून न्यायळू लागते
  8. मला आता पट्लय खात्री आहे की देव  फासे खेळत नाही.
  9. देव सूक्ष्म आहे परंतु तो नक्कीच कुणा प्रति दुर्भावनापूर्ण नाही.
  10. वृत्तीत  कमकुवतपणा  असेल तर तो चारित्र्य कमकुवत बनव्तो
  11. मी भविष्याचा कधीही जास्त विचार करत नाही. कारण ते पुढच्या पावलावर लवकरच येवून टेपलेले असते .
  12. आकलनक्षमतेत अफाट क्षमता असते हेच जगाचे शाश्वत रहस्य होय
  13. कधीकधी आपण काहीही किमत नसलेल्या गोष्टींसाठी जास्त किमत चूकवून बसतो
  14. धर्माशिवाय विज्ञान लंगडा आहे आणि तसेच  विज्ञानाशिवाय ही धर्म अंध च म्हणावं .
  15. ज्याने आयुष्यात कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही.
  16. महान विचारांना अनेकदा दुर्बळ मनांचा हिंसक विरोध सहन करावा लागला आहे.
  17. सारासार विवेकबुद्धी म्हणजे अठरा वर्षांत मिळालेल्या पूर्वग्रहांचा साठा होय.
  18. विज्ञान ही एक अद्भुत गोष्ट आहे पण जर एखाद्यास आपली उपजीविका त्यावर भागवायची नसेल, तरच ..
  19. सर्जनशीलतेचे रहस्य हेच की आपण .आपले साधन स्रोत कसे लपवता
  20. माझ्या शिकण्या मध्ये अडथळा आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे माझे शिक्षण.
  21. संपूर्ण विज्ञान हे काही नसून दररोजच्या  आपल्या विचारमध्ये शुद्धता आणणे होय नाही.
  22. तांत्रिक प्रगती ही एकाद्या मानिस्क गुन्हेगाराच्या हातातली  कुर्हाड च होय .
  23. शंतता बळाने राखता येत नाही. हे केवळ समजून उमजून साध्य केली  जाऊ शकते.
  24. आम्ही समस्या निर्माण करताना जे विचार केलेत त्याच विचारांचा वापर करून आपण समस्या सोडवू शकत नाही.
  25. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न विचारण थांबवने  नाही. जगत जिज्ञासा असण्याचे स्वतःची काही कारण आहेत.
  26. गणितातील आपल्या अडचणींबद्दल काळजी करू नका. मी तुम्हाला खात्री देतो की माझ्या अडचणी कैक पटीने मोठ्या आहेत.
  27. माझ्यासाठी समीकरणे अधिक महत्त्वाची आहेत, कारण राजकारण वर्तमान काळासाथी आहे , परंतु समीकरण हे अनंतकळा साथी आहेत.
  28. जर ए जर आयुष्यातील  यश असेल तर होत असेल तर ए = x प्लस y प्लस z. x म्हणजे काम आहे; y म्हणजे खेळ आहे; आणि झेड म्हणजे आपल तोंड बंद ठेवण .
  29. दोन गोष्टी अमर्याद आहेत: विश्व आणि मानवी मूर्खपणा; त्यात मला विश्वाबद्दल खात्री नाही.
  30. जे गणिताचशी संबधित नियम वास्तविकतेशी   संदर्भ देतात , ते निश्चित नाहीत, आणि जे निश्चित आहेत, त्यांचा वास्तविकतेशी संदर्भ नाही.
  31. तिसरे महायुद्ध कोणत्या शस्त्रास्त्रांवर लढले जाईल हे मला ठाऊक नाही, परंतु चौथ महायुद्ध नक्कीच लाठी व दगडांनी लढल जाईल.
  32. मेंढीच्या कळपाचे एक निर्दोष सदस्य तयार होण्यासाठी एक मेंढर बनन आवश्यक आहे.
  33. मृत्यूची भीती ही सर्व भीतींपेक्षा सर्वात न्याय्य आहे, कारण जो मेला आहे त्याच्यासाठी अपघात होण्याचा धोका संभवत नाही .
  34. उत्कटदेशभक्तीच्या नावाखालील, वीरपणा,  हिंसाचार आणि घृणास्पद मूर्खपणा – मी त्यांचा तिरस्कार करतो!
  35. होय, आपला वेळ आपल्या ला राजकारणामध्ये आणि समीकरणामध्ये विभागून घ्यावा लागेल. पण माझ्या दृष्टीने आमची समीकरणे अधिक महत्त्वाची आहेत कारण राजकारण ही केवळ सध्याच्या चिंतेचा विषय आहे. गणिताचे समीकरण कायमचे आहेत
  36. अणू शक्तीच्या प्रकाशनामुळे आपल्या विचार करण्याच्या पद्धतीशिवाय सर्व काही बदलले आहे…या समस्येचे निराकरण मानवजातीच्या हृदयात आहे.
  37. उच्चा विचारांना नेहमीच हलक्या विचरांचा हिंसक विरोध होत आलेला आहे. जेव्हा माणूस पूर्वग्रहांना बळी पडतो तेव्हा ती हे समजू शकत नाही त्या करता प्रामाणिकपणे आणि धैर्याने आपली बुद्धिमत्ता वापरने आवश्यक असते
  38. सुंदर गोष्ट जी आपण अनुभवू शकतो ती म्हणजे रहस्य. हे सर्व सत्य कला आणि सर्व विज्ञानाचा स्रोत आहे.
  39. माणसाची नैतिक वागणूक सहानुभूती, शिक्षण आणि सामाजिक संबंधांवर आधारित असावी; कोणताही धार्मिक आधार आवश्यक नाही.
  40. मानवजातीची आध्यात्मिक उत्क्रांती जितक विकास होत जाईल तितककीच मला खात्री आहे की खर्‍या धार्मिकतेचा मार्ग ,जीवनाची  भीती, मृत्यूच्या भीतीमुळे आणि आंधळ्या श्रद्धेत नव्हे तर तर्कशुद्ध ज्ञान आधारित असेल
  41. एखाद्याला कुठला अभ्यासक्रम आवडते की नाही परंतु  परीक्षांसाठी एखाद्याला तो सर्व अभ्यासक्रम शिकवावा लागतो . या जबरदस्तीने माझ्यावर इतका त्रासदायक प्रभाव पडला की, मी अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, कोणत्याही वैज्ञानिक समस्यांचा विचार कारण माला मला वर्षभर त्रासदायक  ठरलं
  42. पुरुषांना कला आणि विज्ञानाकडे नेणारा सर्वात मजबूत हेतू म्हणजे रोजच्या स्वत: च्या जीवनातल्या सतत बदलत्या इच्छेच्या, वेदना तसेच  हताशपण पणा पासून सुटका होय  .
  43. भ्रम हा आपल्यासाठी एक प्रकारचा तुरूंग आहे, जो आपल्याला आपल्या वैयक्तिक इच्छांवर आणि आपल्या जवळच्या काही व्यक्तींवरच प्रेम करण्याकरता मर्यादित ठेवतो .आपले ह्या तुरुंगातून बाहेर पडून  सर्व सजीव प्राणी आणि संपूर्ण निसर्गाच्या  सौंदर्यात प्रेम कारण शिकयला हव आहे.


Click here

Leave a Comment